This gem came in an SMS:
Deep relationships are not built by forcing others to understand you.
But by giving them the confidence that you have understood them.
Something that sounds ridiculously simple, and yet, is difficult, if not impossible, to put in practice. Won't you agree? :-)
Thursday, September 29, 2011
Oh, for the love of God! T&T lost again yesterday. When NSW needed 17 runs from the last over, I had thought that T&T's victory was almost a done deal. But NSW somehow managed to score 16 runs in that over. When the match moved to the Super Over, I found myself praying (which I haven't done even for my home team, the lousy Mumbai Indians!) fervently. Of course, God hasn't been known to care very much for my prayers so it was no surprise that they went unanswered this time as well. :-(
Why do we need so many things that require charging? The other day I asked myself this question again and again as I plugged in charger after charger to power up my laptop, phone and walkman respectively. It was as if they all had conspired to run out of power at the same time. And I needed to use all of them that evening. :-(
Why can't someone come up with gadgets intelligent enough to charge themselves as soon as they sense low battery power? Or better still, gadgets that don't need charging - ever :-)
Why can't someone come up with gadgets intelligent enough to charge themselves as soon as they sense low battery power? Or better still, gadgets that don't need charging - ever :-)
कैसा ये इस्क है, अजबसा रिस्क है
I was watching the song 'मुहोबत कर लो' from the movie 'आरपार' (1954) last night. When I heard the lines "पर बड़े गजबकी बात है इसमेभी धोका है", I almost burst out laughing. Doesn't the new song from movie 'मेरे ब्रदरकी दुल्हन' - 'कैसा ये इस्क है, अजबसा रिस्क है' - say almost the same thing? As they say - the more things change, the more they remain the same. :-)
Wednesday, September 28, 2011
मागच्या आठवड्यात एक दिवस संध्याकाळी काहीतरी करायला म्हणून गॆलरीत गेले तेव्हा आभाळ गच्च भरून आलेलं दिसलं. कशासाठी आले होते ते विसरूनच गेले मग. कित्ती वेळ तरी बाहेरच पहात उभी होते. किती छान दिसतं असं आभाळ. पण ह्या वर्षीचा पाऊस आता जवळजवळ गेल्यातच जमा आहे. त्यामुळे कदाचित ह्यावर्षीचं ते आभाळाचं शेवटचं भरून येणं असेल. नुसत्या ह्या विचारानेच कसंतरी झालं. अंधार दाटून येऊ लागला तरी पाय मागे वळेनात. पाऊस पडत नव्हता तरी कुठेतरी वाचलेली एक कविता मनात घुमत राहिली.
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
Subscribe to:
Posts (Atom)